आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
काहीच जमत नाही ना, मग चला स्पर्धा परीक्षा देऊ असं म्हणत परीक्षा द्याव्यात का? अटेम्प्टवर अटॅम्प्ट करत रहायचे की थांबायचे हे कसं ठरवायचं? आलेली नोकरी लाथाडून बडय़ा पदाची वाट पाहायची का? या स्पर्धा परीक्षांचं नक्की करायचं काय? ...
तुला जे आवडेल ते कर, असं म्हणणं सोपं पण माहिती तर हवं आपल्याला नक्की काय आवडतं ते? हे नको, ते नको, हे असं करत सतत कोर्स सोडून पळत सुटलं तर काहीच होणार नाही! त्यामुळे आपल्याला झेपत नाही म्हणून अभ्यासक्रम बदलायचाय की, आपल्या आळशीपणामुळे की निव्वळ पळपुट ...