आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्यातही इंजिनिअर्स ज्यांना उद्योजकच व्हायचं होतं, अशी मुलं भेटली आणि सामाजिक क्षेत्रत काम करताना जो काही अगदी थोडा अनुभव मिळाला त्यातून मीच विचार करतो आहे की, ...
करिअर निवडायचं कसं? जे आवडतं तेच करायचं, की ज्यात भरपूर पैसा मिळतो, ते करायचं? कुणाचं ऐकायचं? आईबाबांचं की स्वत:चं? आणि एवढं करूनही आपला निर्णय चुकलाच तर? हे सारे प्रश्न कुणाला विचारायचे.? - फक्त स्वत:ला! ...
हौशीनं पर्सनॅलिटी आणि अॅप्टिटय़ूड टेस्ट करून घेतल्या; पण त्यानंतर घोळ कमी होण्याऐवजी वाढलाच, असाच अनेकांचा अनुभव! असं का होतं? निकाल चुकतात की निर्णय घेताना आपण चुकतो. ...