आठ महिन्यांपूर्वी नांदगाव येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी महसूल अधिकाºयांसह २३ शेतकºयांवर गुन्हा दाखल करण्याची घाई करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींची साधी चौकशी अथवा गुन्ह्याचा तपासही न केल्यामुळे उच्च न्यायालय ...
ग्रामपंचायतींच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना यापुढे निवडल्या जाणाºया सरपंचांवर कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव येणार नाही आणि आलाच तर तो मंजूरच होणार नाह ...
गेल्या अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी हक्काची जागा असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिचा ताबा मिळत नसल्याने संतप्त तीनशे ते चारशे आदिवासी महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून आवारातच एका वृद्धाचा दफनविधी करण्याचा प्रयत् ...
शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रक्रिया उद्योग उभारणार आहेत. या प्रक्रिया उद्योगात शेकºयांनाही सहभागी केले जाणार असल्याचे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. ...
बसच्या वाढत्या तक्रारींमुळे चांदोरी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी बस डेपोत येत नाही तसेच महामार्गावरदेखील बस थांबत नसल्याने पुन्हा एकदा परिवहन महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारल्याने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली ...
इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातून ग्रामीण भागात जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात असून, या वाहतुकीकडे स्थानिक वाहतूक पोलीस व जिल्हा वाहतूक शाखेकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील ...
येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत छोडो आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थी विकास मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यात आले. ...
शेतमालास निश्चित दर मिळावेत म्हणून मध्य प्रदेश सरकारने तेथील शेतकºयांना सोयाबीन, भुईमूग, तीळ, रामतीळ, मका, मूग, उडीद व तूर या आठ पिकांचा सर्वसाधारण भाव आणि किमान आधारभूत किमतीतील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही र ...
तालुक्यातील निमगाव-देवपूर येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली आहे. ...
शहरात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील पोलीस कवायत मैदानात मुख्य नमाज अदा करण्यात आली. यासह शहरात नऊ ठिकाणी व विविध प्रार्थना स्थळांमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. ...