पंचवटी: श्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिक यांच्या वतीने रविवारी पुरुषोत्तममास (अधिकमास) निमित्ताने संत गजानन महाराज शेगाव यांच्या रजत मुखवट्याचे विधिवत पूजन करून मंत्रोच्चारात रामकुंडावर शाहीस्नान घालण्यात आले. त्यानंतर काळाराम मंदिर येथे श्रीराम भ ...
नाशिक : जूनच्या पहिल्या दिवसापासूनच हवामानात झालेल्या बदलामुळे मान्सूनपूर्व पावसाने शहर व परिसरात हजेरी लावल्याने शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण व गार वारे वाहू लागल्याने तपमानात कमालीची घट होऊन उष्णतेच्या लाटेत भाजून निघणाऱ्या नाशिककरांना मोठा दि ...
नाशिक : माजी केंद्रीयमंत्री व भाजपाचे राष्टÑीय महासचिव दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेकडे देशात क्रमांक एकचा पक्ष म्हणवून घेणाºया भाजपाच्या शहरातील प्रमुख प ...
नाशिक : नेता होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, वक्तशीरपणा, कर्तव्याप्रती जागरूकता, संधीचा सदुपयोग करण्याची क्षमता तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांना दिशा देणाऱ्या गुणांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुणे येथील यशदा संस्थेचे प्रशिक्षक विठ ...
नाशिक : अॅँग्री यंग मॅन म्हणून बॉलिवूडमध्ये दाखल झाला अन् बघता बघता सारे विश्वच आपलेसे केले. नायकाच्या परंपरेला साजेशी शरीरयष्टी नसतानाही तब्बल ४० वर्ष इंडस्ट्रीत आपला रूतबा कायम ठेवणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रवास म्हणावा तितका नक्कीच सोपा ...
नाशिक : चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील औषधनिर्माण अधिकाऱ्याच्या १९ वर्षीय मुलाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़३) दुपारी सिडको परिसरात घडली़ आशुतोष अनिल भाटीवाल (१९, रा़ भाद्रपद सेक्टर, स्वामी समर्थनगर, सिडको, नाशिक) असे अपघा ...
नाशिक : मनाची स्थिती प्रसन्न आणि स्वस्थ असल्यास प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती, शरीर, मन, नातेसंबंध, आनंद आणि शांती, समृद्धी यांसह निरोगी राहणे शक्य असून, प्रत्येक व्यक्ती प्रगती आणि यश प्राप्त करू शकते, असे प्रतिपादन नारायण रेकी सत्संग परिवाराच्या ...
सातपूर: जीएसटी अंतर्गत ५० हजारापेक्षा जास्त विक्री केलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी मालवाहतूकदारांजवळ बाळगाव्या लागणाऱ्या करपात्र मालासाठी ई-वे बिल असणे बंधनकारक असल्याने खरेदी-विक्री किंवा मालवाहतूक करणाºयांपैकी एकाने ई-वे बिल नोंदविणे अनिवार्य असल ...
नाशिक : सध्याच्या स्थितीत लोक मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री होत असल्याने समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या समस्या व अडचणींमध्ये वाढ होत असून, मानवाने आत्मकेंद्री न राहता समाजकेंद्री होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यां ...
नाशिककरांसाठी मुंबई आता तशी जवळ आली आहे. वेळेची बचत व्हावी म्हणून मुंबईला विमानाने जाण्यासारखी रस्त्याची अवस्था दयनीय अगर पूर्वीसारखी वेळखाऊ राहिलेली नाही. त्यामुळे नाशिक-मुंबई विमानसेवेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. म्हणूनच आता नाशिक-दिल्ली व तेथून अ ...