आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा परिसर असलेल्या खानगाव थडी येथे अवैधरीत्या वाळू उपसा करणाºयांनी वन अधिकारी भगवान ढाकरे यांना अरेरावीची भाषा करून धमकी दिली. ढाकरे यांनी संबंधित वाळूतस्करांविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणी सायखेडा पो ...
मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अद्याप जिल्ह्यात समाधानकारक हजेरी न लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ जूनपर्यंत जिल्ह्णात ५.२७ टक्केच पावसाची नोंद झाली आह ...
पावसाळ्यात प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून, याकामी दुर्लक्ष केल्यास किंवा दूषित पाण्यामुळे गावात साथ उद्भवल्यास ग्रामसेवक व आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य ...
महाराष्ट्र पोलीस दलातर्फे देण्यात येणारा ‘गुणात्मक अन्वेषणासाठीचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न’ पोलीस महासंचालक पुरस्कार नाशिक स्थानिक गुन्हे शाखेला मिळाला आहे़ पिंपळगाव बसवंत येथील सराफी दुकानातील दरोड्याची चोवीस तासात उकल करून सुमारे सव्वा कोटींचा मुद्देमा ...
फुले माळवाडी (ता. देवळा) येथील ग्रामपंचायतीने वेळीच गटार साफ न केल्याने शुक्रवारी झालेल्या पावसाने गटारातील तुंबलेले सांडपाणी रस्त्यावर, तर काही ठिकाणी घरांच्या बाथरूममधून उफाळून वर आल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
तब्बल २२ दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी शहर व तालुक्यात दमदार हजेरी लावली. पहिल्याच जोरदार पावसात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पितळ उघडले पडले आहे. ...
मालेगाव कृउबाच्या मुंगसे कांदा खरेदी केंद्रावरील जय भोलेनाथ ट्रेंडर्सचे व्यापारी शिवाजी सूर्यवंशी या कांदा व्यापा-याकडे शेतकºयांचे कांदा विक्रीपोटी अडकलेले पैसे वसुल करण्यासाठी शासनाने त्यांच्या मालकीची १ हेक्टर ८२ आर ५० गुंठे क्षेत्र शासन जमा केले आ ...
पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांची लागण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात पंचवटीतील हिरावाडी व इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने न ...
सिडकोतील २५ हजार घरांची अतिक्रमणे हटविण्याआधी महापालिकेने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून, त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ...