मूळ लेखक त्याची भाषा, अनुभव आणि अनुवादाची भाषा या चार गोष्टींची सांगड घालण्याचे काम अनुवादक करत असतो; मात्र हे करताना अनुवादकाने नेहमी अदृश्य राहून भाषेवर विशेष लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरते. अनुवादातून विविध भाषांशी सुंदर रियाज करता येतो. अनुवाद ...
सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या वतीने आयोजित ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या समारोपप्रसंगी वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा व काव्य स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ...
गोदावरी नदीचे उगमस्थान व धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या नाशिकच्या वैभवापैकी एक त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रथमच टपालाच्या पाकिटावर स्थान मिळाले आहे. ‘ब्रह्मगिरी’चे छायाचित्र असलेले विशेष डिझाइन केलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण येत्या ‘नापे ...
जीवन जगण्याची युक्ती गुरू आणि संतांकडून मिळते. संत आणि सत्संग दुर्लभ असला तरी परमार्थाचा मार्गच साधकाला तिकडे नेऊ शकतो. समाजाच्या दुर्लक्षित वर्गासाठी उत्पन्नातून ठराविक भाग खर्च करून लोकांच्या हृदयातील परमेश्वर प्रसन्न करावा, असा उपदेश आनंदमूर्ती गु ...
पंचवटी पोलिसांनी कारागृहातून ताब्यात घेतलेला सराईत घरफोड्या हसन हमजा कुट्टी (३९, रा. अश्वमेधनगर, पेठरोड) याने तीन घरफोड्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
अंधत्व ही भारतातील प्रमुख समस्या असून, सुमारे ५५ लाख बांधव दृष्टिहीन आहेत. अशा अंध बांधवांना गतिशील राहण्यासाठी मार्गदर्शक असलेले मुख्य साधन म्हणजे पांढरी काठी होय. १५ आॅक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला जागतिक दृष्टि ...
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने सुरू असलेल्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१४) प्रा. वृंदा भार्गवे यांनी वेलणकर यांची प्रकट सर्वस्पर्शी मुलाखत घेतली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वावरण्याची मिळालेली संधी, पत्र ...
नाशिक : मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार असून, माहिती विश्लेषणासाठी मोठ्या संख्येने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ अहवाल आल्यानं ...
नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय हा १५ आॅक्टोबरनंतरच्या आढावा बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार जायकवाडीसा ...