अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी दहा लाखांपर्यंतचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ७५ टक्के कर्जाची थकहमी घेण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांबरो ...
मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायम ...
समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता ...
कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या नऊ मुलांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास साईनाथनगर चौफुलीजवळ घडली़ विशाल नामदेव पवार (११, रा़ वडाळागाव, कोळीवाडा) असे मृत्यू झालेल्या ...
वडिलोपार्जित जमिनीवर पत्नी व मुलाचे नाव असताना बनावट कागदपत्रे तयार करून एजंटच्या मदतीने खरेदीदाराची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
नाशिकरोडच्या आजी-माजी नगरसेवकांसह दोघा संशयितांनी मूळ मालकाची परवानगी न घेताच जमिनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दिनकर गोटीराम आढाव (५८, रा. नारायणबापूनगर, जेलरोड), पवन चंद्रकांत पवार (रा़ जेलरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आजी-माजी ...
शनिवार व रविवारी सलग सुटी असल्याने राज्यभरातून भाविक सप्तशृंगगडावर दाखल झाल्याने पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भगवती मंदिरात भक्तांची गर्दी होती. दिवसभरात दीड लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला देवीभक्तांनी सप्तशृंगग ...
सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले. ...
मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायम ...
रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार होणारा खर्च टाळून दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी शासनाने रस्ते विकासाचे धोरण बदलत दीर्घकाल रस्ते चांगले राहावे यासाठी धोरण आखले आहे. ठेकेदारांवर दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुाुस्तीची जबाबदारी राहणार असल्याने जनत ...