नाशिककरांनी भाजपाकडे एकहाती सत्ता दिली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता, शहरातील तिन्ही आमदार त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि सरकारसुद्धा भाजपाचे असूनही ...
त्र्यंबकेश्वर शहरास अंबोली, अहिल्या व गौतमी बेझे अशा तीन जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी, सर्व पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे शहरवासीयांना प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना ...
वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, परिसरातील खरीप हंगामातील बाजरी, मका पिकांची कापणीच्या कामांना वेग आला असून सद्या परिसरात मजूर टंचाई आणि दुपटीने वाढलेल्या मजुरीमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ...
यंदा सरासरीपेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केलेले असताना जुलै महिन्यात पडलेल्या पावसाच्या आधारे पिकांची सामान्य परिस्थिती गृहीत धरून सात जिल्ह्यातील ‘दुष्काळी’ तालुक्यांना दुष्काळसदृशच्या यादीतून वगळण्यात आले. ...
निफाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निफाड तहसील कार्यालयावर सुरू असलेले ठिय्या आंदोलन कोणताही निर्णय न झाल्याने गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरू होते. ...
नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून, या पत्रात पाणी सोडण्यासाठी करावयाच्या सर्व कार्यवाहींची पूर्तता करण्याचा ...