कंधाणे : ता. बागलाण कंधाणेच्या युवकांनी श्रमदानातुन येथील वरदर वस्तीतील होळकर कालीन बारवची स्वच्छता केली. दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दिवस भर हया विहीरीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन या इतिहास कालीन बारवला नववैभव प्राप्त करून दिले आहे. ...
राधाकृष्णन् यांची २ मे १२०१६ रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना तीन वर्षे पुर्ण होण्यास अवघे दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राधाकृष्णन् यांनी स्वत:च यापुर्वी आपली बदली ...
सटाणा : गेल्या तीन आठवड्यापासून शहरातील पालिकेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना पाणीच आलेले नाही, त्यामुळे शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
पेठ -तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत येणार्या कुळवंडी बिटातील नाचलोंढी येथे राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण ( सबला) प्रशिक्षण संपन्न झाले. ...
रमजान पर्व काळात देशातील काही राज्यांत मतदान होणार असले तरीदेखील त्याचा कुठलाही नकारात्मक प्रभाव मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेवर होणार नाही तर मुस्लीम मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येईल, ...
राज्याच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपवि ...
लोकसभा निवडणुकीत पालघर आणि दिंडोरी अशा दोन लोकसभा मतदारसंघांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दावा सांगितला असला तरी आता मात्र या पक्षाला महाआघाडीकडून दिंडोरी मतदारसंघच हवा असून, तसा निर्णय सोमवारी (दि.११) जिल्हा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...