निवडणुकीच्या प्रचारात विकासाची चर्चा न करता एकमेकांवर व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप करणारे उमेदवार व विविध पक्षीय नेत्यांनी मिसळ पार्टीसाठी एकत्र येत अराजकीय मैत्रीचा नवा पॅटर्न घडवून आणला, हे बरेच झाले; पण त्यातून संबंधितांनी प्रचारादरम्यान जे काही म्हट ...
नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्ण ...
लोहोणेर : गेल्या पंधरा दिवसांपासून येथील गिरणा नदीचे पात्र कोरडेठाक पडले असल्याने या नदीवर अवलंबून असलेल्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
नाशिक : आपल्या सासऱ्याच्या डोक्यात जावयाने दगड घालून खुरपीने हल्ला चढवून ठार मारल्याची घटना नांदूरशिंगोटे गावाच्या शिवारात २०१३ साली घडली होती. या गुन्ह्णात फरार झालेल्या संशयिताला पाच वर्षांनंतर अटक करण्यास पोलिसांना यश आले होते. संशयित आरोपी सोमनाथ ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी संपुष्टात येत नाही तोच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दुष्काळाच्या प्रश्नावर मतदारसंघाच्या दौऱ्यावर निघून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले व जिल्हा बँकेकडून शेतकºयांच्या कर्जाची सक्तीने केल्या जात असलेल्या वसुली ...
इगतपुरी : पिण्याच्या पाण्याची जीवघेणी टंचाई असल्यामुळे थेट विहिरीत उतरून पाणी काढणार्या महिला त्रंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी गावात आहेत. नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी या गावातील महिला जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढतांनाचे चित्रीकरण दाखविले ...
कळवण : दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे. मात्र कातळगाव येथील आदिवासी बांधवानी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करून गावात पाणीच नसल्याने प ...
देवळा : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असुन नागरीकांसह पशुधन व पशु पक्ष्यांना पाणी, व चाराटंचाईला सामोरे जावे लागत असून तालुक्याच्या पुर्व भागातील दिहवड परीसरात अन्न पाण्याच्या शोधात फिरणारे चार मोर तीव्र उष्णतेने भोवळ आल्यामुळे विहीरीत पडले. त्या ...