रमजान पर्व म्हणजे निर्जळी उपवासांचा अर्थात रोजांचा महिना. या महिन्यामध्ये हजरत मुहम्मद पैगंब र साहेबांच्या शिकवणीची अंमलबजावणी करत प्रौढ मुस्लीम सुर्योदयापुर्वी अल्पोहार (सहेरी) करत उपवासाला प्रारंभ करतो आणि सुर्यास्तानंतर काही मिनिटांनी उपवास सोडतो. ...
उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
सप्तशृंगगडावर देवीचा नवसपूर्तीचा धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. दिंडोरी तालुक्यातील वणीजवळ कृष्णगाव शिवारात आयशर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात होऊन चार भाविक ठार, तर २५ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ...
महापालिकेने थेंब थेंब पाणी वाचवून आणि नवीन पाणीपुरवठा योजना राबवून शहरासाठी टंचाईतही मुबलक पाणी राहील अशी व्यवस्था केली असताना दुसरीकडे मात्र जलसंपदा विभाग जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाणीकपात करण्यासाठी दबाव आणत आहे. ...
नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतन अद्याप बँकेत जमा न झाल्याने पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार सभासद असलेल्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ असून, त्याबाबतचा निर्णय घेण्यास अजून बराच कालावधी आहे. ...
शहर व परिसरात सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटना सुरू असताना मुंबईनाका गुन्हे शोध पथकाला अट्टल सोनसाखळी, मोबाइल हिसकावणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे. ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशामध्ये सत्तर वर्षांत प्रथमच बदल करण्यात आला आणि मागीलवर्षी कर्मचाऱ्यांना थेट गणवेश शिवूनही ... ...