येवला तालूक्यातील राजापूर येथे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने येवला नांदगाव रोडला असलेल्या चिकुची बाग पाण्यावाचून वाळून गेली आहे. येथील शेतकरी सुरेश पांडुरंग अलगट यांनी मोठ्या कष्टाने चिकुची बाग फुलवली होती. माञ निसर्गाने हुलकाहुनी दिल्याने हि बाग पाण ...
नगरसुल : वनविभागाने पाण्या बरोबर चाफ्याची उपलब्धता करणे गरजेचे येवला तालुक्याचा उत्तर -पुर्व भागात दिवसेंदिवस दुष्काळाने रु द्र रु प धारण केले असुन सुर्या तिव्रता भयानक असल्याने या वन्यजीवांना पाण्या बरोबर अन्नासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
सटाणा : येथील बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांच्या विरु द्ध तेरा संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज सोमवारी (दि.२७) मंजूर करण्यात आला. त्यामुळे सोनवणे यांना अकरा महिन्यातच सभापतीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. ...
आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवरी प्रवेशप्रक्रियेत पालकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दुसऱ्या सोडतीपूर्वी दूर करण्यासाठी काही फेरबदल करण्याची संधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र नामांकित शाळांमध्ये आपल्य ...
लासलगाव : नाफेडच्या संचालकपदी नानासाहेब दत्ताजी पाटील यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे येथे स्वागत करण्यात आले. ...
तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले चढविल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील जनावरांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्याने आता मानवांवरदेखील झडप घातल्याने परिसरात अनेक गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...