नाशिक: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्यानुसार सोमवारी शहर, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. ... ...
रविवारी सकाळपासूनच गोदावरी नदीला पूर आलेला होता पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना मालेगाव स्टँड चिंचबन कोठारवाडी परिसरात संपूर्ण घरे पाण्याखाली सापडली होती. चिंचबन येथे असलेल्या सुलभ शौचालयात काम करणारे राजू शेवरे (३५), जयश्री शेवरे (३० ...
पेठ -तालुक्यात अतिवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून राष्ट्रीय व राज्य महामार्गासह लहान मोठया रस्त्यावर मोठया प्रमाणावर दरडी व झाडे कोसळल्याने जवळपास सर्वच तालुका बंदिस्त झाला आहे.२४ तासात तब्बल २४३मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्याने पावसा ...
गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजन ...
नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच ना ...
नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपूर्णपणे ठप्प झाली असून, त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवरदेखील झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी नाशिकरोड आणि इगतपुर ...
पेठ : पावसाचे चेरापुंजी असलेल्या पेठ तालुक्यात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी ८ वाजेपावेतो पावसाने धुवाधार बॅटिंग केल्याने जनजीवन विस्कळित झाले असून, तालुक्यातील धरणे व नदी, नाले दुथडी वाहत आहेत. २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे पेठ ते जोगम ...
कळवण : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक छोटे-मोठे तलाव व धरण साठ्यात वाढ झाल्याने व नदी-नाल्यांना पूर आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी कळवणचे प्रांतधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अनेक गावांना भेट देऊन पाहणी केली. ...