सायखेडा येथील गोदावरी पुरात अडकलेल्या तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने रेस्क्यू आॅपरेशन राबवून त्याला पुरातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. ...
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही आदिवासींवर अन्याय, अत्याचार सुरू आहेत. यासाठी अन्यायाविरोधात आदिवासींनी संघटित होऊन संघर्ष करा. जागतिक आदिवासी दिनी संघटित होण्याचा संकल्प करून हक्क ...
शहरातील अतिवृष्टी त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत प्रशासनाकडून कसूर होत असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी यानिमित्ताने बेकायदेशीर बांधकामे तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. ९) झालेल्या बैठकीत उपस्थित केला. ...
आज ८९ वर्षे वयोमान असलेल्या अॅड. लक्ष्मणराव तथा आप्पा उगावकर यांच्या जवळजवळ पासष्ट वर्षे वकिली क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या विधिज्ञाने आपल्या अनुभवसमृद्ध ज्ञानाच्या आधारावर ‘ग्लिम्प्सेस आॅफ लॉ आॅफ पझेशन अॅण्ड ओनरशिप’ हा ग्रंथ लिहिला असून, मुंबई उच् ...
जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचानामे सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यातील २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर ३२ हजार ४३३ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झा ...
बांधकाम व्यवसाय हे क्षेत्र जोखमीचे असले तरी यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या ओळखून काम केले, तर कुठलीही आपत्ती ओढावणार नाही तसेच बांधकामावेळी चुकून एखादा अपघात झाला तर घाबरून जाता कामा नये. यासाठी कायदेशीर सल्ले घेऊन आपण यातून बाहेर पडू शकतो. असे प्रतिपादन ...
कसमादे परिसरातील चणकापूर, हरणबारी, पुनंद, केळझर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात, तर हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे. ...
चित्रकार अनिल माळी यांनी रेखाटलेल्या विविध प्रकारच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रकांत धामणे आणि दीपक देवरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल व्हर्च्युअल रूम तयार करून विद्यार्थ्यांना संगणक, टॅबद्वारे शिक्षण देण्याची एकीकडे तयारी केली जात असताना दुसरीकडे वीज बिल न भरल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून वीज पुरवठा खंडित झालेल्या शाळांना मोठा दिलासा मिळाला ...