ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्णत्वास आले असून, यानिमित्त तीन दिवस अखंड कीर्तन, भजन तसेच विविध पूजापाठ करण्यात आले. मंदिराची नवीन वास्तू भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती. ...
आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...
अवकाळी पावसामुळे येथील द्राक्षबागांना मोठा फटका बसलेला असतानाही काही द्राक्षपीक हाती लागेल म्हणून द्राक्षबागेवर कर्ज काढून लाखोंचा खर्च करूनही एक्सपोर्टची द्राक्षे कुजल्याने अखेर येथील गोरख दरेकर या शेतकऱ्याने उद्विग्न होत सुमारे दीड एकर द्राक्षबागेव ...
ढगाळ हवामान, पहाटेचे धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ होत असल्या ...
नांदगांव मनमाड रोडवरील हिसवळ बु ते हिसवळ खुर्द दरम्यान गत तीन दिवसापासून अपघातांचा सिलिसला कायम आहे. रविवार (दि. १५) रोजी दुपारी साडेअकरा वाजता टेंम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील दोघेजण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला ...
दरवर्षी खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, मात्र पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी उशिरा कांद्याची लागवड केली जात आहे. ...
येवला येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. उद्घाटन संस्थेचे सचिव दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. ...
पूर्वांचल भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी पूर्वांचल विकास समितीकडून शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता माध्यमातून शाळा सुरू करून सुरुवात केली आहे. या उपक्रमात शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनीही सहभागी होत आपले योगदान देण्याचे आवाहन पूर्वसीमा ...