ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तु ...
मालेगाव शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मनपातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अन्यथा शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती मनपा आय ...
सिन्नर नगर परिषदेने शहरवासीयांना पाठवलेली घरपट्टी अवाजवी असून, त्यात अवास्तव करांची जंत्री आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांमध्ये नगर परिषदेने २५ टक्के सवलत द्यावी. तसेच व्याज आकारणी माफ करावी, अशी मागणी सिन्नर शहर राष ...
वटार परिसरातील गावांसाठी जलदूत असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बळीराजा सुखावला आहे. हत्ती नदीचे जलपूजन मच्ंिछद्र्र खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर खैरनार, हरिष खैरनार, चेतन गांगुर्डे, जगद ...
इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. ...
इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रूपाली, एक हजार आठ अशा नामवंत भाताच्या ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसराला वरदान ठरलेले उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या संततधारेमुळे म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच महापूर आला होता. त्यानंतर उंबरदी धरण परिसरातही सतत पडणाºया पावसामुळे ध ...