आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसंदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ...
राज्यात सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र येथील बसस्थानकात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत त्वरित का ...
येवला शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पालिका प्रशासनाने तातडीने किमान रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. शहरातील रस्त्यांचा प्रश्न या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे. याबरोबरच नगरपालिका बांध ...
महावितरण विभागाला वीजबिल माफ करा या संदर्भात लेखी निवेदन देऊनही कोणतीच दखल घेतली नसल्याने पिंपळगाव बसवंतसह परिसरातील ठिकठिकाणी वीजबिलाची होळी करत, वीजबिल माफ करा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करून महावितर ...
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने याचा सर्वांनाच त्रास होत असल्याने रस्ते दुरुस्त न केल्यास या परिसरातील चाकरमान्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा, आठवडे बाजारदेखील बंद आहेत. शेतकºयांना आपला शेतीमाल विकण्यासाठी अनेक अडचणी येत असल्या तरी काही उत्पादक शेतकºयांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच छोट्यामोठ्या रस्त्यांवर आपली शेतीमालाची दुकाने थाटून श ...
नाशिक : शिक्षकदिनी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला यंदा कोरोनामुळे ग्रहण लागले असून, शिक्षकांचे या पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी, त्यासाठी दरवर्षीप्रमाणेच होणारी वशिलेबाजी व राजकीय दबावामुळे यंद ...