आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
चेहेडी गावातील घाटाजवळ दारणा नदीपात्रात सायंकाळी सहाच्या सुमारास एक ६० ते ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. तिच्या अंगात लाल ब्लाऊज, गळ्यात तुळशीची माळ आहे. तिची ओळख पटलेली नाही. ...
शहरालगतच्या म्हाळदे शिवारात लाखो रुपये खर्च करून घरकुल योजना उभारण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थींचे त्वरित स्थलांतर करावे, असे आदेश महापौर ताहेरा शेख यांनी दिले आहेत. घरकुल योजनेत सुमारे १५ हजार घरकुले लाभार्थींना वितरित करण्यात येणार आहेत. ...
राष्टÑीय रक्षा अकादमी (एनडीए) व नौसेना अकादमीच्या (एनए) परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढून दिल्याची तक्रार वैष्णवी नितीन बच्छाव हिने जायखेडा पोलिसात दाखल केली आहे. ...
मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात बुधवारी (दि. २) पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडी परिसरात बैलावर हल्ला करत ठार केले. बैलाला सोडविण्यासाठी रमेश मौळे गेले असता त्यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैला ...
सटाणा : धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरता राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दखल घेत नाही. शासनाला आठवण करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य धोबी (परीट) समाज आरक्षण समिती व धोबी समाज महासंघाच्या वतीने राज्यभरातील शा ...
कोविड-१९मुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असल्याने जूनपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात पेठ तालुक्यातील शिक्षक गावागावात मुलांना अध्यापन करण्याबरोबर ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत. ...