आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सिन्नर : नाशिक जिल्हा टी.डी.एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिर्कायांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा क ...
ओझर : ग्रामीण भागात ज्या गावांत सिटीसर्व्हे नव्हते तेथे यापूर्वी कर्ज घेण्यास मोठी कसरत करावी लागत होती. परंतु गुरु वारी (दि.दि.३) काढण्यात आलेल्या आदेशामुळे ग्रामपंचायत नमुना नंबर ८ उताºयावर कर्ज घेणे सोपे झाले आहे. ...
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील वडदरा, साकूर, भरवीर, घोटीखुर्द परीसरात जनावरांनाही क्वारंटाईन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लम्पी या त्वचा रोगाचा प्राण्यांवर प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आता जनावरांनाही गोठ्यात सोशल डिस्टन ठेऊन बांधत आहेत. ...
पेठ : तालुक्यातील रु ग्णांसाठी एकमेव असलेल्या पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात कोवीड सेंटर सुरू करण्यात येऊ नये, नाशिक ते गुजरात महामार्गाची झालेली दुरवस्था, वाढीव वीज बीले कमी करावीत, आठवडे बाजार सुरू करावेत आदी मागण्यांसाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीने नि ...
नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या उणिवा मात्र, चव्हाट्यावर येत आहेत. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याचे आढळले आहे. ...
नाशिकरोड : राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (एनडीए) आणि नौसेना अकादमीच्या परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेतर्फे शनिवारी (दि. ५) १२ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ...
आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सद्यस्थितीत सात हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. ...