त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असुन त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन मुख्य शहरात व परिसरात दररोजचे रूग्ण वाढत आहे. दरम्यान तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान आरोग्य कमर्चारी व त्यांच्या जोडीला त्र्यंबक नगरपरिषद, पंचायत समिती व स ...
भाऊसाहेबनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस गुरुवारपासुन विश्रांती घेईल ही अपेक्षा काल फोल ठरली असुन शेतकरी वर्ग कालच्या पावसाने अधिक चिंताग्रस्त झाला आहे. ...
उमराणे : उमराणेसह परिसरात गेल्या पंधरवाड्यापासुन सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीवर आलेल्या डाळींब बागांत पाणी साचल्याने तेल्या रोगाने थैमान घातले असुन डाळींब उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. ...
औंदाणे/विरगाव : साक्री-शिर्र्डी राष्ट्रीय महा महामार्गावर वनोली (ता.बागलाण) या गावाजवळ गुरुवारी (दिं.२४)रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मालट्रक व शेतमजूर घेऊन जाणारी पिकअप यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १५ हुन अधिक मजूर ह ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे हंगाम यंदा उशीर सुरू होण्याची चिञ निर्माण झाले आहे . कारण हवामानातील बदल . व परतीचा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाची व्दिधा अवस्था निर्माण झाली असल्याने यंदा हंगाम उशीरा चालू होण्याची माहिती शेतकरी वर्गाकडुन मिळत आहे. ...
दिंडोरी : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे नेतृताखाली आंदोलन झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्य ...
सातपूर : सरकारी (धर्मदाय उपायुक्त कार्यालयाच्या) नोटीसमध्ये फेरफार करुन दिशाभूल केल्या बद्दल निमाचे कार्यालयीन सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निमा विश्वस्त मंडळाने सातपूर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मका, सोयबीनसह छाटणी केलेल्या द्राक्ष बागाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयां ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील मखमलाबाद आणि हनुम्मानवाडी परीसरात राबविण्यात येणाऱ्या ग्रीन फिल्ड म्हणजेच हरीत क्षेत्र विकास प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.२९) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचा विरोध ...