पेठ तालुक्यातील कोपूर्ली खु. येथील अल्पवयीन मुलीस तिरडे येथील संशयित दत्तू खैर याने ओळखीचा फायदा घेऊन प्रारंभी राहते घरातून फूस लावून पळवून नेले व अत्याचार करून जिवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाच्या रथ मिरवणुकीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने पालखी मंदिरातून बाहेर देवस्थान वाद्यवृंदात बँडच्या तालात स्थानिकांच्या जयघोषात बाहेर काढण्यात आली. त्यानंतर त्र्यंबक राजाची मूर्ती रथामध्ये औपचा ...
मनमाड येथून जवळच असलेल्या अनकवाडे येथील शेतकरी शिवाजी जाधव यांच्या शेतातील मका काढल्यावर ८ ट्रॉली चारा काढून ठेवला होता. त्याला अचानकपणे आग लागली आणि संपूर्ण चारा जळून खाक झाला. ...
दिवाळी सण संपल्यानंतर सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले असून, कळवण शहरातील सावरकर चौकात महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (दि.२८) पहाटे ४ व रविवारी (दि.२९) रात्री ३ वाजेला लहान व मोठे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहे. ...
छत्तीसगडमधील रायपूरमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सीआरपीएफचे सहायक कमांडंट नाशिकचे सुपुत्र नितीन पुरुषोत्तम भालेराव यांना वीरमरण आले. नक्षलविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी जमिनीवर पेरलेल्य ...
नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले. ...