२०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी महाआघाडी तयार करणाऱ्या विरोधी पक्षांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कार्यांचे सामाजिक व आर्थिक ‘ऑडिट’ करावे, असे थेट आव्हानच दिले आहे. भाजपाला देशभक्तांची टोळी स ...
हत्येच्या चार गुन्ह्यांसह अनेक गंभीर गुन्हे करणारा खतरनाक गुन्हेगार छल्ला ऊर्फ दुर्गेश धृपसिंग चौधरी हा कारागृहातून त्याची टोळी संचालित करीत आहे. कारागृहातून बाहेर आलेले त्याच्या टोळीतील गुंड छल्लाच्या गुन्ह्यात साक्षीदार असणारांना जीवे मारण्याची धमक ...
कोरियातील संत्रा उत्पादन वाढण्याऐवजी सतत कमी होत आहे, अशी खंत जेजू नॅशनल युनिव्हर्सिटीतील हॉर्टिकल्चर प्लांट जेनेटिक अॅन्ड इंडस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. क्वान जेओंग सांग यांनी व्यक्त केली. ...
रेशीमबाग येथील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलची पाहणी करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अमरावती जिल्ह्यातील माळेगाव येथील ९५ वर्षीय बबनराव जयराम वानखेडे या शेतकऱ्याशी संवाद साधला. तुम्ही आशीर्वाद द्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिव ...
शेतकऱ्यांसाठी ‘युपीएल’ उद्योग समूहाने शेतीविषयक सेवासाठी ‘युनिमार्ट’ सेवा सुरू केली आहे. शेतकऱ्यांची प्रती एकर मिळकत वाढविण्यासाठी व त्यांचे राहणीमान उंचविण्यासाठी या सेवाकार्याची चांगली मदत होत आहे. शुक्रवारी ‘युपीएल’ स्टॉलचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत ...
‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तं ...
कोट्यवधींचा भूखंड हडपण्याच्या तयारीने एका व्यक्तीच्या राहत्या घरावर कब्जा करू पाहणाऱ्या दोन बिल्डर तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी दरोडा घालण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. ...
ठिकठिकाणच्या वारांगनांना वेगवेगळ्या शहरात पाठविणाऱ्या ममता राजू सोनवाल (रा. जयपूर) हिला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. राजस्थानमध्ये जाऊन सामाजिक सुरक्षा पथकाने तिला अटक केली. ...
विदर्भातील संत्रा हा जागतिक पातळीवरचा आहे. या संत्र्याची निर्यात वाढवायची असेल तर विदर्भातील शेतकरी तसेच संशोधन संस्थांनी जगातील विविध भागातील आवड, मागणी समजून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील यशस्वी शेतकरी, संशोधकांशी संवाद साधायला हवा ...