नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटी रुपयाच्या घोटाळ्यातील आरोपी माजी अध्यक्ष सुनील केदार यांनी बुधवारी अॅड. राज आहुजा यांच्यामार्फत अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांच्या न्यायालयात हजेरी लावली. ...
सावरकर यांनी देशासाठी त्याग केला. परंतु त्यांना भारतरत्न मिळावा, ही काँग्रेसचीच इच्छा नाही. कुटुंबातील व्यक्तींच्या चौकटीतच भारतरत्न मर्यादित ठेवू इच्छितात, असा आरोप केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते ...
उमेदवाराच्या पत्नी सातत्याने पाठीशी प्रचार रॅली, सभांमध्येसुद्धा दिसतात. तर काही उमेदवारांच्या पत्नी, महिला मेळावे, हळदी-कुंकू कार्यक्रम, धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभाग वाढवत आहेत. ...
सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध बांधवांना रात्रीच्या वेळी हाकलून लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
साधारण २० टक्के अपघात हे पुरेशी झोप न झाल्याने होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे, अशी माहिती इंग्लंड येथील रॉयल कॉलेजचे प्राध्यापक व छातीरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद सोवनी यांनी येथे दिली. ...
केंद्र सरकारने ‘सबका विश्वास योजना’ आणली आहे. १ सप्टेंबरला सुरू झालेली ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. योजनेंतर्गत सर्व विवाद निघाली निघेल, असा विश्वास सीमा शुल्क आणि जीएसटी नागपूर विभागाचे मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर यांनी येथे व्यक्त केला. ...