Nagpur News कुठलाही प्रकल्प उभारत असताना त्याची सुरक्षिततादेखील तपासण्याची आवश्यकता असते. रत्नागिरीत सातत्याने चक्रीवादळांचा धोका असतो. त्या तुलनेत विदर्भात नैसर्गिक संकटांचा धोका कमी असल्याची भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे. ...
Nagpur News नागपूर शहरातील काही वकिलांचा समूह उके यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. या समूहाचे प्रमुख ॲड. तरुण परमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना उके यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. ...
राज्यात रानम्हशी धाेकाग्रस्त प्राणी म्हणून गणला जाताे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी आणखी उपाय करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने एक समिती स्थापन करून या राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देता येईल का, याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले. ...
कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची असतानाही अनेक कर्मचारी व अधिकारी सकाळी ११ नंतर कार्यालयात येतात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करत ताटकळत राहावे लागते. ...
शहरांचा विस्तार होण्यासोबतच मालमत्तांची संख्याही वाढली आहे. प्लॉटवरील घरांसह सदनिकांमधील गाळ्यांचा आलेख चढत गेला आहे. त्यामुळे नागरिकांची फेरफाराची मागणीही वाढली आहे. ...