आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन्ही बाजूंनी दबाव वाढत चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले आहे. ...
भ्रष्टाचाराचा आरोप असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष तथा एमडी संचालक राधेश्याम मोपलवार यांना पदावरून दूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाचा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय ‘नोटाबंदी’च्या निर्णयाप्रमाणे आहे, असा टोला उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला लगावत, दोन आठवड्यांत याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.सुविधा न पुरविता सुरू केलेल ...
वरिष्ठांकडून होत असलेले मानसिक अत्याचार, तसेच धमक्यांना कंटाळून दूरसंचार विभागातील सहायक महासंचालक संजीव राजोरिया (३७), यांनी बुधवारी आत्महत्या केल्याची घटना ...
एसआरए भूखंड गैरव्यवहारप्रकरणी मुंबईचे माजी जिल्हाधिकारी विश्वास पाटील व त्यांची पत्नी चंद्रसेना पाटील यांच्यावर ९ आॅगस्टपर्यंत गुन्हा न नोंदविण्याचे निर्देश ...
नोटाबंदीनंतरच्या काळात बंद ठेवण्यात आलेल्या टोल वसुलीची नुकसान भरपाई म्हणून १४२ कोटी रुपये एवढी रक्कम टोल आॅपरेटर्सना देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
राजकुमार जोंधळे लातूर : जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय थेट विधिमंडळापर्यंत पोहोचला असला तरी पोलीस दफ्तरी असलेल्या नोंदींमधून वेगळे वास्तव समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत हरवलेल्या १८० मुलींपैकी १४३ मुलींचा शोध पोलीस पथकांनी घेतला व त्य ...
राज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे. ...
भाजपाचे आ. अनिल गोटे यांनी केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांकडे रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या विरोधात केलेला पत्रव्यवहार विधानसभेत विरोधकांच्या हाती ...