गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची राज्याच्या लोकायुक्तांमार्फत तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची स्वतंत्र (इंडिपेंडन्ट) चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या उभय सभागृहात केली. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ चे काम रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ला दिला आहे. या आदेशामुळे भुयारी मेट्रोच्या कामाला झटका बसला असून कामाची डेडलाइन वाढण्याची शक्यता आहे. ...
मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरव ...
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतून पाऊस गायब झाला असून खरीप पिके धोक्यात आली आहेत. औरंगाबाद, लातूर विभागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दोन-चार दिवस पाऊस न आल्यास पिके धोक्यात येऊ शकतात, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले ...
एसटीची अद्ययावत आणि वातानुकूलित अशी ओळख असलेल्या शिवशाहीच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. जीएसटीमुळे बस पुरवठादार कंपन्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ...
लाउडस्पीकरवर लादण्यात आलेले आवाजाचे निर्बंध आणि पोलिसांकडून होणाºया मनमानी कारवाईविरोधात लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांनी १५ आॅगस्टला बंद पुकारला आहे. लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांच्या ‘प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटिंग असोसिएशन’ने (पाला) शुक ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली असून, तिला ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यावर चर्चा सुरू आहे. ...
राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाचा असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर भार येणार नसल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत सांगितले. ...
अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा ...