लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पक्षाने आदेश दिल्यास मी फातोर्ड्यातही जाईन!; दिगंबर कामत यांच्या विधानामुळे रंगली चर्चा - Marathi News | if the party orders i will go to fatorda said digambar kamat statement sparks discussion in politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षाने आदेश दिल्यास मी फातोर्ड्यातही जाईन!; दिगंबर कामत यांच्या विधानामुळे रंगली चर्चा

कामत यांच्या वक्तव्यामुळे मडगावसह फातोर्डा मतदारसंघातही राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ...

लेख: आथानी कैरी तथानी कैरी... ‘आखाजी’ची अवीट अक्षय गाणी - Marathi News | Akhaji: The Soul of Khandesh and the Melodious Bond of Daughters with their Mother’s Home | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: आथानी कैरी तथानी कैरी... ‘आखाजी’ची अवीट अक्षय गाणी

अक्षय्य तृतीया हा सण खान्देशात आखाजी म्हणून ओळखला जातो. हा सण सासुरवाशिणींच्या अधिक जिव्हाळ्याचा... माहेराची सय जागी करणारा आखाजी लोकलयींमधून आपल्याला भेटत असतो. ...

२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...” - Marathi News | firing on 2 Indian ships in strait of hormuz iran first reaction official in india said matter solve soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”

India Iran News: या गंभीर घटनेची दखल घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण राजदूतांना तातडीने समन्स बजावले. ...

सत्य आणि लोकांचा विश्वास हीच पत्रकारितेची खरी शक्ती: राजेंद्र दर्डा  - Marathi News | Truth and people's trust are the real power of journalism: Rajendra Darda | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सत्य आणि लोकांचा विश्वास हीच पत्रकारितेची खरी शक्ती: राजेंद्र दर्डा 

सत्यासाठी उभे राहण्याचा, मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आणि पारदर्शी आरसा बनण्याचा संकल्प करून लोकांचा विश्वास कायम राखला पाहिजे. तीच पत्रकारितेची खरी शक्ती आहे. समाजाला केवळ माहिती नको, तर विश्वासार्ह, पडताळलेली आणि जबाबदार बातमी हवी आहे, असे प्रतिपादन ...

तिशीनंतरही कायम राहणार चेहऱ्याचं सौंदर्य, फक्त ५ सोप्या टिप्स रोज फॉलो करा; ना जास्त खर्च ना मेहनत - Marathi News | Skin care routine after 30 to maintain face glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिशीनंतरही कायम राहणार चेहऱ्याचं सौंदर्य, फक्त ५ सोप्या टिप्स रोज फॉलो करा; ना जास्त खर्च ना मेहनत

Skin Care Tips : जर योग्य ती काळजी घेतली नाही तर कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. अशात नेहमीच तरूण दिसण्यासाठी आणि त्वचा चमकदार, टवटवीत ठेवण्यासाठी काही गोष्टी नियमितपणे फॉलो करू शकता.   ...

तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | actress tabu bought a luxurious flat in Versova Mumbai worth a whopping crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी

तब्बूच्या आधी 'या' अभिनेत्रीनेही घेतलाय फ्लॅट ...

Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला... - Marathi News | did hardik pandya really slams jasprit bumrah while fans clicking selfies viral video on social media ipl 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...

Hardik Pandya Jasprit Bumrah Mumbai Indians Viral Video IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या संघाची यंदाच्या हंगामात अतिशय खराब कामगिरीने सुरुवात ...

मांड्यांचे स्नायू कमजोर करत आहेत चिप्स, बर्गरसारखे फूड्स; वेळीच व्हा सावध नाही तर चालणं-फिरणं होईल अवघड - Marathi News | Junk food, Fast food damaging your body thigh muscle quality study reveals | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मांड्यांचे स्नायू कमजोर करत आहेत चिप्स, बर्गरसारखे फूड्स; वेळीच व्हा सावध नाही तर चालणं-फिरणं होईल अवघड

Junk Food Side Effects : एमआरआय स्कॅनमध्ये आढळून आलं की, चिप्स, बर्गर खाऊन मसल्समध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे शरीर कमजोर होतं. चला समजून घेऊया असं नेमकं कसं होतं.     ...

यंदाचा कमी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी संकट की संधी? वाचा काय सांगताहेत तज्ञ - Marathi News | Is this year's low rainfall forecast a crisis or an opportunity for farmers? Read what experts are saying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाचा कमी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी संकट की संधी? वाचा काय सांगताहेत तज्ञ

पावसाच्या वितरणाचा विचार केला तर देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि दक्षिणेतील काही भागांमध्ये मात्र सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ...