लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पश्चिम बंगालमध्ये मोठ्या हालचाली; तृणमूलच्या नेत्याने दिला आमदारकीचा राजीनामा - Marathi News | Big movements in West Bengal; TMC leader Suvendu Adhikari resigns as MLA | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पश्चिम बंगालमध्ये मोठ्या हालचाली; तृणमूलच्या नेत्याने दिला आमदारकीचा राजीनामा

West Bengal Politics : गेल्याच आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलेली असल्याने केंद्र विरोधात राज्य सरकारमध्ये दरी वाढू लागली आहे. ...

ज्येष्ठ जैन साध्वी विरागदर्शनाजी महाराज यांचे अहमदनगर येथे महानिर्वाण - Marathi News | Death of Jain Sadhvi Viragdarshanaji Maharaj in ahmednagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ जैन साध्वी विरागदर्शनाजी महाराज यांचे अहमदनगर येथे महानिर्वाण

गेल्या ३८ वर्षात त्यांनी महाराष्टृ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये पायी विचरण करून भगवान महावीरांचा संदेश जनतेपर्यंत पोहचवला. ...

...या कारणामुळे गाजर खाऊनही शरीराला होत नाही फायदा; समोर आलं नवीन संशोधन - Marathi News | Carrots you actually need an enzyme to reap the health benefits of it says study | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :...या कारणामुळे गाजर खाऊनही शरीराला होत नाही फायदा; समोर आलं नवीन संशोधन

१९७१च्या युद्धाची शौर्यगाथा!'मराठा रेजिमेंट'च्या नेत्रदीपक कामगिरीमुळे बांगलादेशची निर्मिती - Marathi News | The heroic story of the 1971 war: The creation of Bangladesh due to the spectacular performance of the 'Maratha Regiment' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९७१च्या युद्धाची शौर्यगाथा!'मराठा रेजिमेंट'च्या नेत्रदीपक कामगिरीमुळे बांगलादेशची निर्मिती

जागतिक युद्धाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना ...

मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर राजू शेट्टी मोर्चा काढणार - Marathi News | raju Shetty will march on Mukesh Ambani's Mumbai office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर राजू शेट्टी मोर्चा काढणार

येत्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. ...

रात्री पाकिस्तान, सकाळी हिंदुस्तान, १९७१ च्या युद्धात भारतीय लष्कराने रातोरात जिंकला होता गिलगिट-बाल्टिस्तानचा हा भाग - Marathi News | Turtuk : This part of Gilgit-Baltistan was conquered overnight by the Indian Army in the 1971 war | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री पाकिस्तान, सकाळी हिंदुस्तान, १९७१ च्या युद्धात भारतीय लष्कराने रातोरात जिंकला होता गिलगिट-बाल्टिस्तानचा हा भाग

Gilgit-Baltistan In India : गिलगिट-बाल्टिस्थान, जम्मू-काश्मीरचा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला निसर्गसौंदर्याने संपन्न असा भाग. या गिलगिट-बाल्टिस्थानमधील काही भाग १९७१ युद्धात भारताने जिंकला होता हे फारच कमी जणांना माहिती आहे. आज जाणून घेऊया त्या ...

Coronavirus: २०२२ पर्यंत जगातील सर्वांना लस उपलब्ध होणं अशक्य; नवीन रिपोर्टमधून खुलासा   - Marathi News | Coronavirus New Study Says A Quarter Of The World Population Will Not Be Able To Get Vaccine | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus: २०२२ पर्यंत जगातील सर्वांना लस उपलब्ध होणं अशक्य; नवीन रिपोर्टमधून खुलासा  

‘द बीएमजे’ या जर्नलमध्ये बुधवारी प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार लसीचे वितरण करणे तितकेच आव्हानात्मक आहे जितके ही लस विकसित करण्याचं आव्हान आहे. ...

"ठाकरे सरकारचं तेच झालं आहे", कांजूरमार्ग कारशेडवरून नितेश राणेंचा टोला - Marathi News | "That is what has happened to the Thackeray government", Nitesh Rane critic toll on Kanjurmarg car shed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे सरकारचं तेच झालं आहे", कांजूरमार्ग कारशेडवरून नितेश राणेंचा टोला

Nitesh Rane : भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; साखर निर्यातीतून आलेले उत्पन्न थेट 5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात - Marathi News | income from sugar exports will be given directly to the 5 crore farmers: Modi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय; साखर निर्यातीतून आलेले उत्पन्न थेट 5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात

PM Narendra Modi Government cabinet meeting: केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर, रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. साखरेचे दर कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने दोन्ही संकटात आहेत. यावर मात करण्यासाठी 60 लाख टन साखर निर ...