सन २०१३ च्या खरिपातील पीक विम्यापोटी जिल्ह्याला ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १७० रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्कम जिल्ह्याला मिळाली. राज्यासाठी एकूण ८४ कोटी रुपये मिळाले आहे. ...
जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून पाऊस नॉनस्टॉप बरसत असून नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाभूळगाव तालुक्यातील रेणापूरला सोमवारी पहाटे पुराचा तडाखा बसला असून १८ घरांची पडझड झाली आहे. ...
नवनवीन आजारांची लागण होत असल्याचे निदाण करणे डॉक्टरांना अवघड झाले आहे. यामुळे ग्रामीण भागाची आर्थिक घडी विस्कळीत होऊन जनतेला जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते. ...
कित्येक दिवसांपासून वर्धा-पवनार मार्गादरम्यान दत्तपूर परिसरात रस्ता उखडल्याने पडलेला दहा ते बारा फुटाचा खड्डा अपघातास कारणीभूत ठरत आहे. तरीही प्रशाला जाग येत नसल्याने अखेर ...
कोट्यवधी रुपयांची वनसंपदा, वन्यप्राण्यांचा जीव सध्या दैवाच्या हवाली झाला आहे. वनाची रखवाली करणारे संपावर गेल्याने वनसंपदेचे संरक्षण करायला कुणी वालीच राहिला नसल्याचे दिसते. ...
दरवर्षी शिक्षक दिनी शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल निवडक शिक्षकांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. त्यानंतर त्यांना पूर्वी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक ...
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. एक लाडू फुटला... गणपत्ती बाप्पा उठला... असे म्हणत दहा दिवस घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे अखेर शनिवारपासून विसर्जन करणे सुरू झाले. ...
दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. गत ४८ तासांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील सात जलाशय १०० टक्के भरले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे १५ दार उघडण्यात आली. ...
शहरात अस्वच्छतेने कळस गाठला असून विविध आजाराचे प्रस्थ वाढले आहे. यात शहरात डेंग्यूसदृश रोगाने दोन बालकाचा मृत्यू झाला. असे असतानाही पालिका प्रशासन जागे झाले नाही. परिणामी पुन्हा ...
विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्ते बांधकामासाठी राज्य शासनाने १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी आदेश काढले आहेत. ...