अन्न सुरक्षा व मानक विभागाच्यावतीने नागपूर विभागात जप्त केलेला गुटखा तंबाखूचे दोन ट्रक येथील डिजी आर्चड या सोयाबीन प्रकल्पात जाळून नष्ट करण्यासाठी आणला; पण एकाच ट्रकमधील ...
मनरेगांतर्गत बांधण्यात आलेल्या सिंचन विहिरीत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप येथील १६ लाभार्थ्यांनी केला आहे. सिंचन विहिरीच्या कामाचा पूर्ण हिशेब मिळावा तसेच कामाची चौकशी करावी, ...
औंढा नागनाथ : डेंग्यूची साथ पसरल्याने खुद्द औरंगाबाद येथील आरोग्य सहसंचालक यांनी या गावांना भेटी देऊन साथरोग नियंत्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. ...
जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गावची-शाळा आमची शाळा हा प्रकल्प शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावात शांतता व समृद्धीची लाट आणली. ही मोहीम राबविणाऱ्या गावांना शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार वाटले. सन २०१२-१३ या वर्षात राज्यातील ३ हजार ८६५ गावे ...