यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा व युवक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी शिवाजी शिक्षण महाविद्यालयात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलागुणातून ...
शासनाने नव्यानेच सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यातील १ लाखावर शेतकऱ्यांनी ३ कोटी ७६ लाख ५६ हजार रुपये पीक विमा हप्त्याचा भरणा केला. शेतीसाठी बँकांचे कर्ज घेणाऱ्या ...
जिल्हा परिषदेतील समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि आरोग्य, अर्थ, बांधकाम, शिक्षण या चार विषय समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवार १ आॅक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. ...
वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात चार ते पाच बिबट असल्याचा दावा वनविभागचा आहे. अश्या परिस्थितीत जंगलात फिरणाऱ्यांचा बिबटाशी कधीही सामना होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी ...
विद्युत वितरण कंपनीला अनेकदा निवेदने देऊनही शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा नियमीत खंडित होत आहे. यामुळे बिलनपुरा भागातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके धोक्यात आली आहेत. ...
नेत्यांनी जनतेच्या तोंडावर नुसती पाने पुसली आहेत. मी या राजकारण्यांसारखा नाही. राज्याचे मला भले करता आले नाही तर मी पक्ष बंद करुन टाकेल, असे म्हणत राज्यात सत्ता स्थापनेची एकदा ...