उस्मानाबाद : सार्वजनिक स्त्रोताच्या पाण्याची अणूजीवविषयक तपासणी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली आहे. यामध्ये ९६३ पैकी २२८ स्त्रोतांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले असून ...
मानधनाच्या वादामुळे वेस्ट इंडीज त्यांचा दौरा मध्यातच रद्द केल्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. त्यांना मायदेशी फिटनेस ट्रेनिंग कार्यक्रम सोडून भारतात यावे लागले. ...
जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत चारा कमी प्रमाणात असल्याने आगामी काळात चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचे आदेश काढले ...
जालना : जायकवाडी - जालना योजनेचा पाणीपुरवठा मंगळवारपासून नियमित देखभाल व दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या योजनेतून शहरासाठी पाणी घेणे बंद आहे ...
रवी गात ,अंबड जिल्ह्यात सुरू असलेल्या डेंग्यूरोगाच्या साथीबद्दल ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती समोर आणल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...