जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत चारा कमी प्रमाणात असल्याने आगामी काळात चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचे आदेश काढले ...
जालना : जायकवाडी - जालना योजनेचा पाणीपुरवठा मंगळवारपासून नियमित देखभाल व दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या योजनेतून शहरासाठी पाणी घेणे बंद आहे ...
रवी गात ,अंबड जिल्ह्यात सुरू असलेल्या डेंग्यूरोगाच्या साथीबद्दल ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती समोर आणल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारा (आयसीसी) यंदाच्या आयसीसी पुरस्कारासाठी विराट कोहली या एकमेव भारतीय खेळाडूला वनडेमधील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूच्या यादीत नामांकन मिळाले ...
बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. मात्र, त्याआधीच भाजपाचा तंबू गाठलेल्या सहा सदस्यांनी ...