गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. ...
खनिज संपत्तीच्या उत्खननाची परवानगी देऊन मोकळ्या झालेल्या स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. प्रशासनातील कर्मचारी ...
नवी दिल्ली-चैन्नई रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड ईक्युपमेंटमध्ये कोंढा गावानजीक मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक बिघाड आल्याने दोन रेल्वे प्रवाशी एक्सप्रेस व एक पॅसेंजर रेल्वे तब्बल ...
लोकसंख्येने झपाट्याने वाढलेल्या गडचांदूर शहरात सिलींडरसाठी दिवसभर प्रतीक्षेत राहावे लागत आहे. शहरात बल्लारशावरुन एचपी गॅस सिलिंंडरचा पुरवठा होत असल्याने ग्राहकांना गाडीची ...
चंदनखेडा परिसरात इरई नदीकाठावरील वायगाव (तु.), कोकेवाडा (मान), विलोडा, टेकाडी या गावातील नागरिकांना शेतशिवारात वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
नगरसेवकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याच्या तक्रारीवरून आपणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या संदर्भातील तक्रारीची शहानिशा न करता भाजपातील एका मंत्र्यांच्या दबावाखाली ...
जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहे. या समस्या सोडविण्यासाठी सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पार पडलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. ...
परिसरातील काही व्यापारी शेतकऱ्यांचे सोयाबीन विना परवाना खरेदी करीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा फटका बसत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष अन् ...
गावाला निसर्गाचे लेणं लाभलेले आहे. गावाची सुंदर रचना नवख्याला मोह घालते. गाव वसाहतीच्यावेळी अभ्यासकांनी प्रत्येक गरजेकरिता वेगळी भूखंडाची व्यवस्था करुन ठेवली. ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज चुकविण्यात कूंटुबाचे पालन पोषण करण्यात मोठी दमछाक होत आहे. ...