शहरात डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत २५८ जणांना हा रोग झाला असून चौघांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वात जास्त लहान मुले आहेत. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या ...
गावातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील आणि त्या गावातील प्रत्येक नागरिकांची आहे. यासोबतच गावात अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती ...
तालुक्यातील लोहारा येथे ट्रान्सफॉर्मरची समस्या काही महिन्यापासून ‘जैसे थे’ असल्यान रबी पीकही संकटात सापडले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या गुढ आवाजाचे रहस्य अखेर उलगडले आहे. जिल्हा प्रशासनाने नागपूरच्या भूवैज्ञानिक संस्थेकडे याचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. ...
शासनाने अंकित कन्स्ट्रक्शनला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकल्यामुळे कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार किशोर कन्हेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...
उस्मानाबाद : ‘जिल्ह्यात राष्ट्रीय रोज् ागार हमी योजनेला मरगळ’ या मथळ्याखाली २८ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयोंतर्गत सुरु असलेल्या कामांचा ...