औरंगाबाद : शालार्थ प्रणाली, यू डायससारख्या योजना यशस्वीपणे राबविणे सुरू झाले असून शिक्षण विभाग आॅनलाईन करण्याच्या पुढच्या टप्प्यात आता जिल्हाभरातील शिक्षकांची ...
औरंगाबाद : राज्य सरकारने निधीची वेळोवेळी पूर्तता करूनही जिल्हा परिषदेचे स्थानिक कारभारी व प्रशासनातील सुंदोपसुंदीमुळे समाजकल्याण विभागाचा तब्बल १७ कोटी ६७ लाख ७४ हजार २७४ रुपये ...
औरंगाबाद : पिकांची सुधारित आणेवारी निश्चित करण्यासाठी विभागात आतापर्यंत महसूल विभागाकडून पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग झाले आहेत, अशी माहिती मुख्य सचिवांच्या आढावा बैठकीत ...
नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या मिहान प्रकल्पाला गती मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मिहान ...
शहरात पाय ठेवल्यापासून सातत्याने होणारा शुभेच्छांचा वर्षाव, हितचिंतकांचा गराडा अन् आपल्या नेत्याकडे समस्या घेऊन येणारी जनता. विश्रांती घ्यायला, जेवायला इतकेच काय पण पाणी प्यायलादेखील वेळ नाही. ...