स्थानिक बसस्थानक परिसरात दुभाजकावरील अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे़ यात अनेक अपघात झाले असून काहींना प्राण गमवावे लागले. अतिक्रमण काढण्याकरिता परिवहन विभागाने ...
शहर पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने बुधवारी (दि़२९) कासवाच्या माध्यमातून गुप्तधन शोधून देणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले़ सदर प्रकरण वन विभागाकडे हस्तांतरित केल्यानंतर न्यायालयाने पाचही ...
मोहरमनिमित्त शेख फरीदबाबा दर्गा टेकडीवर आणि साकरबावली येथील दर्ग्याहवर शुक्रवारला सायंकाळी भव्य शाही संदलसह शोभायात्रा काढण्यात आली. हिंदु-मुस्लिम दोन्ही धर्मातील नागरिक मोठ्या ...
कुठल्याही कंपनीत किंवा औद्योगिक संस्थानात काम करताना तेथील सर्वच कर्मचारी वर्गाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. त्याचे नियमनही होणे सर्वात आवश्यक आहे, परंतु जिल्ह्याचा विचार करता शासकीय ...
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची शनिवारी (दि.१) सांगता करण्यात आली. ...
आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारही तत्पर आहे. पण काही ठिकाणी रिक्त पदांमुळे तर काही ठिकणी देखभाल-दुरूस्तीकडे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना आरोग्य ...
दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी नवीन कपडे, गोडधोड खाण्याचा आणि फटाके उडविण्याचा आनंद देणारा सण, पण गोरगरीब कुटुंबातील व्यसनाधीन बापांच्या मुलांच्या नशिबी हा आनंद आलाच नाही. ...
घरासमोर खेळत असलेल्या १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण मंगळवारच्या दुपारी २ वाजतादरम्यान करण्यात आले. किशोर ऊर्फ किरण गणेश राऊत (१२) रा. धामनेवाडा असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. ...
आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे महिलांनी संघटित होऊन पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत ५० टक्केपेक्षा जास्त महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मत दिल्यामुळे तळीरामांना चांगलीच चपराक बसली आहे. ...