राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातुन भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सात महिन्यात दोन हजार सहा रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. उद्दीष्टपूर्तीकडे जाताना ...
शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव, कळाशी, आमला या ग्रामपंचायतीला तंटामुक्त पुरस्कार नुकताच बहाल करण्यात आला. ...
मराठा आरक्षणाचा अध्यादेश त्वरित विधिमंडळात पारित करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी सक्षमपणे बाजू मांडून आरक्षण कायम करावे आणि महाराष्ट्रात ...
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली २५/१५ या लेखा शीर्षाअंतर्गत (लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे) जिल्हा परिषदेची सुमारे ...
निवडणुकीच्या रणधुमाळीत सिंचन क्षेत्रावरुन महाभारत घडले असले तरी प्रत्यक्षात २० टक्केपर्यंत वाढलेल्या सिंचनक्षमतेचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसाठी व्हावा, यादृष्टीने राज्य शासन कामाला लागले आहे. ...
राज्यातील शासकीय सेवाप्रमाणेच आता निमशासकीय, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत राज संस्था, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची मालमत्ता ...