कोल्हापूर शहरात कोरोना महामारीचा अक्षरश: कहर सुरू आहे. दिवसाकाठी पाचशे ते हजार लोक बाधित होत असून, त्यातून मृत्यूचे प्रमाणही धक्कादायक आहे. तरीसुद्धा अनेकजण विनामास्क, तर काहीजण हनुवटीला मास्क लावून फिरत आहेत; त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. ...
कोरोनामुळे रद्द करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कोल्हापूर शाखेने सोमवारी सकाळी यलगार आंदोलन केले. या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारास ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असताना आता कोरोना संसर्गाला रोखण्यासाठीचे नियम न पाळणार्या प्रत्येकाला मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. रविवारी दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मृतांत कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील प्रत्येकी सातजणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त बळींची संख्या आता ८७५ वर पोहोचली आहे; तर नव्या ८५४ ...
केंद्राचे नवे शैक्षणिक धोरण राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण आणि भारतीय संविधानातील मूल्यांच्या विरोधी असल्याचा आरोप करून त्याची येथील प्रांतकार्यालयासमोर होळी करण्यात आली. ...
रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेव्यतिरिक्त प्रतिदिन, प्रति बेड अशा निश्चित रकमेची शासनातर्फे थेट हमी देणे गरजेचे आहे अशी मागणीही चंद्रकांत पाटलांनी पत्रातून केली आहे. ...
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात राज्यभर संताप व्यक्त होत आहेत. शनिवारी कोल्हापुरातही शिवसेनेच्या शहर महिला विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रणरागिणीनीही रस्त्यावर उतरल्या. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यापाठोपाठ आता गडहिंग्लज तालुक्यातही दि. ७ ते १६ सप्टेंबरअखेर कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आाला आहे. ...