येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. हीच भावना भाजपाचीही आहे. पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले. त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं चव्हाण यांनी सांगितले. ...
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून युती केली आहे. हा वरिष्ठांचा विषय आहे. त्यावर बोलण्याची क्षमता रवींद्र चव्हाणांची आहे का त्याचे उत्तर द्यावे असा टोला राजेश कदम यांनी लगावला. ...
गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात अबोला असून भाजपशी जवळीक वाढली आहे. दत्तजयंतीनंतर त्यांचा निर्णय ते जाहीर करतील, अशी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. ...
चव्हाण यांनी यावेळी भारत माता की जय आणि वंदेमातरम, भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. तसेच प्रकाश भोईरही लवकरच अशा घोषणा करतील, असेही चव्हाण म्हणाले होते ...
उल्हासनगर महापालिकेने प्रारूप मतदार याद्या घोषित केल्या, तेंव्हापासून मतदार याद्यात घोळ झाल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत. ...