दपूम रेल्वेच्या बिलासपूर मंडळांतर्गत कतरलिया व जामगाव स्थानकाच्या यार्डाचे आधुनिकीकरण व तिसऱ्या रेल्वे लाईन परियोजनेला जोडण्यासाठी नविनीकरणाचे काम १८ ते २७ जुलैपर्यंत करण्यात येत आहे. त्यामुळे १० दिवसापर्यंत या मार्गावरील प्रवासी गाड्यांचे परिचालन प् ...
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीतील घोळ संपलेला नाही. त्याचाच फटका नवीन पीक कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. ...
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नदी नाले भरुन वाहू लागले तर शेतांमध्ये पाणी साचल्याने धानाचे पऱ्हे व रोवणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : येथील आश्रम शाळेच्या पूर्व दिशेला एक नाला आहे. त्या नाल्याच्या वरच्या भागात २३ आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यात १० ते १५ फूट पाणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ...
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील मुरदोली, हिराटोला, कालीमाटी येथील चार वन तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील राष्ट्रीय उद्यानात अवैधपणे प्रवेश करुन सारई दुर्मिळ पक्षाची शिकार केल्याप्रकरणी मौजा येलोडी येथील १४ जणांना अटक करुन वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार कारवाई करण्यात आली आहे.नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील राम ...
रावणवाडी ते अर्जुनी दरम्यानचा कालवा बुझलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे सदर कालवा फुटून गावाच्या सीमेत व शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता यांना केली आहे. ...
तालुक्यातील मुरदोली-कोसमतोंडी (खमाटा) या १५ किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम डावी कडवी विचारसरणी अंतर्गत नक्षलग्रस्त निधीतून ११ कोेटी रुपये खर्च करुन करण्यात आले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुक्यात सर्वत्र भात रोवणीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील वर्षीचा हंगाम पाहता धान पिकावर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. सलगच्या तालुक्यात गादमाशीचा प्रादुर्भाव जाणवला होता. या बाबी विचारात ...
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८) आयोजित करण्यात आली आहे. मे २०१७ मध्ये झालेल्या सभेनंतर ही दुसरी सर्वसाधारण सभा होत असल्याने सर्वांच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत. २५ विषयांवर ही सभा होत आहे. ...