आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रबी तेलबिया पिकांमध्ये मोहरी एक महत्त्वाचे, कमी खर्चाचे व जास्त फायद्याचे पीक आहे. मोहरी पिकाला १० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत या पिकाची लागवड झाल्यास कमीत कमी पाण्यात पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळते. मोहरीम ...
मागील १६ वर्षांच्या कालावधीत राज्यभरातील सुमारे १ हजार ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला डीसीपीएस व एनपीएस याेजनेंतर्गत काेणताही लाभ देण्यात आला नाही. मृतकाचे कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅज्र्युईटी आदी लाभापासून वंचित आहेत. इ ...
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली. ...
स्थानिक नागरिक आणि आदिवासी खदानीविरोधात रस्त्यावर उतरले असून खदानीला विरोध करत असून आज पहाटे एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसलेल्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याची माहिती मिळाली आहे. ...
बैठकीत घरकुलाचा प्रलंबित निधी लवकर देणे, शेतकऱ्यांना अतिक्रमणाचे वनहक्क पट्टे देणे, कृषिपंपांना वीज कनेक्शन देणे, राेजगार हमी याेजनेची कामे सुरू करणे, शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देणे, तसेच नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीन ...
वेतन वेळेवर हाेत नसल्याने आर्थिक नैराश्यापोटी गडचिराेली येथील कामगारांनी बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी शासकीय नियमाप्रमाणे तसेच दिवाळी भेट १५ हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी करीत राज्यभरातील विविध कामगार सं ...
२६ ऑक्टोबररोजी नागरिकांच्यावतीने सुरजागड उत्खननाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही नक्षली सामिल झाले असल्याची गोपनीय विशेष अभियान पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत जवानांनी या जहाल नक्सल्यांना पकडले ...
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टाजवळ एक ट्रॅक्टर उलटुन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी संद्याकाळी आठच्या सुमारास घडली. ...
वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै., उपक्षेत्र जोगना येथे दिलेल्या तक्रारीनुसार, शेळी मालक पोचू येगावार हे दररोजच्याप्रमाणे कक्ष क्रमांक ४० च्या जंगल परिसरात आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने झडप घालून दोन ...