आॅनलाईन लोकमतराजुरा : शेतकऱ्यांच्या नावावर केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकरीविरोधी धोरणे राबवून राज्य व केंद्र शासनाकडून उद्योगपतींचे लाड पुरविणे सुरू असल्याची घणाघाती टीका शेतकरी नेत्यांनी मंगळवारी राजुरा येथील मेळाव्यात क ...
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेने ३ कि. मी. अंतरावर असलेल्या जेना येथे विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, असा निर्णय शासनाने घेतला. ...
बांबूविषयक पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भविष्यात एक यशस्वी बांबू उद्योजक बनतील, असा आशावाद वनसचिव विकास खरगे यांनी व्यक्त केला. ...
येथील शिवाजी चौक ते सावरकर चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक अडचणीत, असे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून यापुढे अतिक्रमण केल्यास कडक कार्यवाहीचा इशारा दिला. ...
जिल्हा पोलीस प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल विभाग आणि लाठी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी तालुक्यातील वेळगाव या आदिवासी बहुल गावात जनजागरण मेळावा पार पडला. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वेकोलिमध्ये कार्यरत खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याविरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षकांनी सोमवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तिथे दिवसभर धरण ...
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली. ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मानव व वाघाचा संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा कोअर झोन क्षेत्रात वसलेल्या नवेगावचे सन २०१३ मध्ये खडसंगी जवळ पुनर्वसन करण्यात आले. ...