चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्व्हेक्षणातून आता स्पष्ट झाले आहे. ...
मूर्तिजापूर येथील कार्यक्रम आटोपून परतताना आनंदवन येथील स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलावंतांना घेऊन येणाऱ्या बसची उभ्या टिप्परला जबर धडक बसली. या अपघातात डॉ. विकास आमटे यांचे सहकारी बाळू माटे यांचा मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले. ...
ग्रामसभेचे अड्याळ टेकडी हे केंद्रस्थान आहे. देशात कोठेही नाही पण अड्याळ टेकडीवरच ग्राम स्वराज्याचे प्रयोग झाले, असे प्रतिपादन दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग मुनी यांनी अड्याळ टेकडी येथे केले. ...
आॅनलाईन लोकमतमूल: डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणाऱ्या भारतात बँक खाते व इतर कामासाठी आधारकॉर्ड सक्तीचे करण्यात आले. मात्र मूल शहरात एकही आधार केंद्र देण्यात आले नाही. त्याउलट ग्रामीण भागात दोन आधार केंद्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आधार कॉर्ड काढण ...
एचआयव्ही (एड्स) बाधितांनी उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाला, आत्मविश्वास वाढला आहे. आता, त्यातील काहींची पुढची पायरी त्यांना जीवनसाथी मिळावे, वैवाहिक जीवन प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा आहे. ...
आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, चार ते पाच जण जखमी झाले आहेत. ...