बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. सदर कर्मचाºयाचे मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने तो मानसिक तणावात होता. ...
सम्राट अशोकांच्या काळापासून बौद्ध धम्मगुरू व अनुयायांच्या ध्यान-साधना करण्यासाठी महाप्रज्ञा साधनाभूमीत दरवर्षी ३० व ३१ जानेवारीला द्विवसीय धम्म समारंभ आयोजित केला जातो. यात देश-विदेशातील बौद्ध भिक्खूसह लाखो धम्मबांधव उपस्थित असतात. दरम्यान, बुधवारी द ...
जिल्ह्यात मागील तीन वर्षांपूर्वी दारुबंदी झाल्यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून मला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्त करायचा आहे, असा संकल्प करीत सालेझरी व्यसनमुक्ती संघटनेच्या मागणीनुसार सालेझरी व्यसनमुक्ती कें ...
महावितरण चंद्रपूर परिमंडळात मे एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ दरम्यान वीज चोरीविरूद्ध मोहीम राबवून चंद्रपूर व गडचिरोली मंडळात १ हजार ९४७ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. सदर वीजचोरांनी ४ कोटी ५० लाखांची वीजचोरी केली. यातील ५९८ जणांनी तारांवर आकडे टाकून तर ...
चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा खासदार अशोक नेते यांनी सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे २१ जानेवारीला पार पडलेल्या एका कार्यक्रमात ‘माना जमातीला मिळालेल्या आरक्षणाचा विरोध’ केल्याचे वृत्त समाज माध्यमातून प्रसिद्ध झाले. या वक्तव्याचा माना जमात ...
मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. जुलै २०१८ च्या नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशना ...
विदर्भ व लगतच्या विभागातील तुती व टसर कोषाचे उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांना, खरेदीदारांना, रिलर्स तसेच उद्योजकांना टसर कोषाच्या खरेदीविक्रीची सुलभतेने सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी चंद्रपूर येथे रेशीम कोष खरेदी केंद्राची स्थापना करण्यात यावी, असे प ...
ललित लेखन करण्यासाठी मोठी दृष्टी लागते. लालित्य हे जीवन जगण्यासाठीच मुख्य साधन आहे. सहा ललित पुस्तके एकाचवेळी लोकार्पण होणे, हे आनंददायी तर आहेच. पण त्यामुळे हा लेखक आकृतीबंधात मावत नाही. तो ओसंडून वाहतो आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवी कल्याणाचा विचार मांडला. ते राजकारणी नव्हते तर उच्च कोटीचे चिंतक आणि संतांच्या प्रागतिक श्रेणीचे उत्तुुंग महामानव होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल काटकर यांनी केले. ‘म. गांधी यांचे साहित्य आणि विचार’ या विषय ...
मोठा गाजावाजा करून आर्थिकदृष्टया दुर्बल समाज घटकांतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत आर्थिक आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या वेतनातून २३ लाख ५० हजार रूपये जमा केले होते. या रक्कमेवर तब्बल १२ लाख ५० हजार रूपये व्याजही ...