खेळावर प्रेम करा, देशाचे नावलौकीक वाढवा, कारण एका चेंडूत जंग बदलण्याची क्षमता असते, त्यामुळे क्रीडा प्रकाराकडे न्यायदृष्टीने पाहा, असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिनेअभिनेता आमिर खान यांनी केले. ...
सुप्रसिद्ध अभिनेता ‘द परफेक्शनिस्ट’ आमिर खान येणार, हे कळल्यावर हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी बल्लारपूरच्या एफडीसीएमच्या मैदानावर जमा झाले होते. आमिर खानला यायला विलंब झाला. तरीही तब्बल दीड तास ही तरुणाई आमिर खानची एक झलक पाहण्यासाठी तिथून हलली नाही ...
आम्ही शासन नसून जनतेचे सेवक आहोत. राज्यातील जनता माझे दैवत आहे. या दैवतांचे दर्शन घेण्यासाठीच आपण ब्रह्मपुरीला आलो असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...
‘गुलामी अब नहीं होना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिये मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. अन १६ आॅगस्ट १९४२ चा तो दिवस उजाडला. ...
तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न ...
राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमात रोटा व्हायरस लस समाविष्ट करण्यात आली आहे. रोटा व्हायरसमुळे अतिसारापासुन बालकांचे संरक्षण होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला ही लस द्यावी, असे आवाहन जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने क ...
परिस्थीतीचा सामना करत उपलब्ध असेल त्या सोयीसुविधेत अभ्यास करून प्राविण्यासह दहावी व बारावीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही सर्वासाठी गैरवास्पद बाब आहे. आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होत आहे. त्या विद्यार्थ्यामधून समाज व राष्ट्रसेवेला समर्प ...
नागभीड नगर परिषदेतंर्गत येत असलेले बाम्हणी हे संपूर्ण बाम्हणी गाव पाण्याखाली आले आहे. गावाला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी भेट दिली आहे. या पाण्याने जीवनावश्यक वस्तूंची मोठया प्रमाणावर नासधूस झाली आहे. ...
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, पोवनी, गोवरी कोळसा खाणीत भारतीय कोयला खदान मजदूर संघ, संयुक्त खदान मजदूर संघ व हिंद मजदूर सभा या कामगार संघटनांनी द्वारसभा घेऊन कोल इंडियाचे खासगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध नों ...