राज्याचे अर्थ, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ स्थापन करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
जिल्ह्याला गॅसयुक्त करून धूरमुक्त करण्याकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले शंभर टक्के गॅस कनेक्शन अभियान पूर्णत्वास येत आहे. १५ आॅगस्टला चंद्रपूर जिल्हा शंभर टक्के गॅस युक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र इमारत बांधकाम मजुरांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभाकरिता मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नोंदणी सुरू आहे. मात्र सर्व सामान्य मजुरांना मजुर नोंदणी व त्यासोबतच इतर लाभ मिळवुन देण्यासाठी दलाल सक्रीय झाले असुन त्यांच्याकडून मजुरांचे आर्थिक शोष ...
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी कृषी विभागाने कोरपना तालुक्यातील शेतशिवारात जाऊ ...
पूर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलाव आता ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला आहे. याकरिता आणखी पावसाची गरज आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यास पर्यटकांची मोठी गर्दी वाढू शकते. ...
पाच वर्षांच्या कालखंडात धोरणात्मक निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केल्याने राज्याच्या सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास झाला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होणार पण जनतेच्या हितासाठी आम्ही काय केले, हे सांगून मतदारांचा आशीर्वाद मागण्यासाठी राज्य ...
सीटीपीएस खैरगाव शिवारात पुराच्या पाण्यात मगर आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मगरीला रेस्क्यू करून वनविभाग व इको-प्रो टीमने सुरक्षित स्थळी सोडले. ...
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून पाणी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलीे. या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कामातून पाणी अडवा पाणी जिरवा, तसेच पाणी बचतीचा संदेश प्रत्येक माणसाच्या मनात रुजावा यासाठी ही संस्था काम करीत आहे ...
जिल्ह्यातील ४ लाख, ४३ हजार,४६१ बालकांना ८ आॅगस्टपासून जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले आहे. ...
एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून आॅगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील. त्यामुळे एसटी ...