१४ रुग्णांना कोविड केअर सेंटर तर, एक पॉझिटीव्ह १६ व १७ मे रोजी झालेल्या चाचणीनंतर निगेटिव्ह आल्यामुळे संक्रमित आलेल्या रूग्णांमधून कमी करण्यात आले. चंद्रपुरातील दुसरा रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २१ आहे. ...
शहराच्या जवळच तलाव असून स्थानिक आदर्श मच्छिमार सहकारी सोसायटीच्या वतीने मासेमारीचा व्यवसायकेला जातो. कोरोनाचे संकट असल्याने सध्या मासेमारी बंद आहे. मंगळवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने काही नागरिकांनी तलावाची पाहणी केली असता अज्ञात रोगाने माशांचा मृत् ...
राजुरा तालुक्यातील पारधीगुडा-मंगी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. शेतकरी व गावकऱ्यांनी अडचण लक्षात घेता हा रस्ता मंजूर करण्यात आला. त्या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्त ...
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील अक्षय वाकूडकर यांनी 'मिशन मॅथेमॅटीक्स' च्या माध्यमातून कोरोना संकटात नवनवीन उपक्रम राबवित आहे. त्यांनी गणित विषयाबाबतची विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करण्याकरीता गावागावातील भिंतीवर गणितीय सुत्रे रेखाटले. त्या उ ...
२२ मार्चला जनता कर्फ्यू झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली देशभरात हा लॉकडाऊ न ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वाहनांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आ ...
रानबोथली येथील प्रदीप मेश्राम, सोपान हजारे, युवराज मडावी,मेघनाथ कोल्हे, लोकेश भुते,प्रमोद खरकाटे, आशिष निकम, सुनील मेश्राम, रामचंद्र कुंभरे, संगीता कुंभरे, अमोल बनकर हे गुजरात व नागपूर येथून स्वगावी परत आले. खबरदारी म्हणून शाळेत ठेवण्यात आले. परिसरात ...
दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही काही प्रभागात हिच परिस्थिती निर्माण झाली आहे. योग्य नियोजनाअभावी पाण्याची कृत्रिम टंचाई भासते. ही टंचाई दूर करण्याची मागणी नागरिकांकडून दरवर्षी केली जाते. दरम्यान, आमदार किश ...
वडेट्टीवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शिवानी इंफ्राटेक या कंपनीकडून १ लाख ५० हजार रुपये स्वत:च्या आणि ३ कोटी ९४ लाख त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज दाखविले आहे. ...
सीसीआय अजूनही संथगतीने शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआय खरेदी करीत असेल. दोन्ही तालुक्यातील १६ हजार नोंदणीधारक शेतकऱ्यांना नंबर येण्यासाठी तब्बल वर्षभर ताटकळत बसण्याची वेळ येऊ शकते. शेतीचा खरीप हंगाम अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांची ...
याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अक्रोषाचे वातावरण आहे. विसापूर गावातील लोकसंख्या १६ हजारांवर आहे. येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या रोजंदारी मजुरांची आहे़ अशातच याच वॉर्डातील २६ वर्षांच्या ...