खामगाव : नोटाबंदीपासून एटीएमला लागलेले ग्रहण अद्याप कायम आहे. शहरातील बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट असून, विशेषकरून रविवारच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...
नांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
मलकापूर : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानास मुदतवाढ देण्यात आल्यावरही मलकापूर नगरपालिका अखत्यारित शौचालयांची उद्दिष्टपूर्ती सुमारे ४८ टक्क्यांवरच थांबल्याची माहिती आहे. ...
अमडापूर : अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, १३ मे रोजी रात्री दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली. ...
मोताळा : मोताळ्यासह परिसरात सध्या उन्हाचा पारा जबरदस्त वाढला आहे. काही दिवसांपासून तापमान ४२ अंशापर्यंत जाऊन पोहोचल्याने तालुकाभरातील जीवनमान विस्कळीत झाले आहे. ...