आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्थापत्यशिल्पे : आधुनिक अंबाजोगाई शहराची वस्ती जरी आज सीमित जागेत असली, तरी अंबाजोगाईच्या धार्मिक भूगोलाने आजूबाजूचा मोठा परिसर व्यापला आहे. अंबाजोगाईसारख्या महत्त्वाच्या शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक संचित समजून घेण्यासाठी काळाच्या विविध टप्प्यांवर
...
ललित : कुठं कोण पांघरून बसतंय तेच कळत नाही; पण इमल्यावर इमले रचून झाले अन् राशी मांडून झाल्या धनाच्या... हिरेमाणकांनी लगडून गेला कोपरा नि कोपरा... दूधदुभत्याच्या वाहत राहिल्या नद्या तुडुंब भरून; पण तिथंही गवसलाच नाही सदरा सुखाचा, तर झोपडीत निजणार्या
...
लघुकथा : रेंजरच्या आॅर्डरला सर्वांनी माना डोलवल्या तसे रेंजर गाडीत बसले अन् निघून गेले. शेरेदार, चौकीदार सगळे आखाड्याच्या बाहेर पडले. सजूबाई मात्र बराच वेळ टोपल्याबाहेर येणार्या पिल्लांना आत लपवत होती अन् टोपल्याभोवती फिरणार्या कुत्र्यांना हुसकावत
...
दिवा लावू अंधारात : दारिद्र्यात खितपत पडलेल्या माणसांची एकामागून एक येणारी संकटे इतकी पाठ पुरवतात की त्यांना जगणंच नकोसे वाटू लागते. पण तरीही परिवारातील काही जबाबदार्या अंगावर येऊन पडतात. त्या झटकून टाकणे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सोपे नसते. मग जमती
...
प्रासंगिक : आपण मराठी भाषा बोलतो याचा अर्थ आपण मराठीचं कुठलातरी प्रादेशिक रूप म्हणजेच कुठली तरी बोली बोलत असतो. खरं तर , भाषा ही फक्त ध्वनिव्यवस्था नसून, ती संस्कृती वहनाचे महत्त्वाचे कार्य पार पाडत असते. त्या-त्या ठिकाणच्या संस्कृतीचा प्रभाव त्
...
वाहतूक सिग्नलवरील वाहनचालक हाच भारतातील सर्वाधिक घाई असलेला वर्ग होय, असा निष्कर्ष विदेशी नागरिकांनी घाईघाईत काढू नये; कारण या वर्गापेक्षाही जास्त घाईत असलेला आणखी एक वर्ग भारतात आहे. तो वर्ग म्हणजे भारतातील वृत्त वाहिन्यांमध्ये कार्यरत रथी-महारथी!
...
एकीकडे वाघ वाचविण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वेगवेगळे उपक्रम राबवतात तर दुसरीकडे केवळ उपचाराअभावी एका वाघाला त्याच्याच प्रदेशात जीव गमवावा लागतो.
...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज ५२वा आत्मर्पण दिवस! २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी भारतमातेच्या या लढवय्या सुपुत्राने मुंबईतील दादर येथील निवासस्थानी प्रायोपवेशनाद्वारे (अन्न- औषधोपचारांचा त्याग करून) देह ठेवला.
...
आज महिलावर्ग शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरत आहेत. त्यामुळे स्त्री - पुरुष समानता प्रस्थापित होऊ लागली आहे. शिक्षणाने महिलांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत.
...
नारेगावकर रस्त्यावर उतरले की काहीतरी आश्वासन द्यायचे, वेळ मारून न्यायची. कधी प्रक्रियेचे गाजर दाखवायचे, तर कधी दुसरी जागा शोधण्याचे. करायचे काहीच नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या. पालिकेचा वर्षानुवर्षे हा खेळ सुरू आहे आणि तो नारेगावकरांनी पुरता ओळखला
...